समकालीन वर्ग संघर्षाची अभिव्यक्ती म्हणून वाचतो. साहित्य हा केवळ वैयक्तिक अभिव्यक्तीचा किंवा अभिरुचीचा विषय नाही. त्याचा संबंध त्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीशी आहे.