गांधी-इरविन करार' हा महात्मा गांधी आणि लंडनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या आधी ५ मार्च १९३१ रोजी भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांनी केलेला राजकीय करार होता.