त्यामुळे शहरात आजारांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेतली जाते . ते शाळा, रुग्णालये आणि दवाखाने चालवतात. कचरा उचलणे, पाणीपुरवठा करणे, रस्ते आणि बाजारपेठ स्वच्छ ठेवणे याची काळजी घेतली जाते.