टेक्निकल एन्ट्री स्कीमच्या माध्यमातूनही तुम्ही भारतीय सैन्यात भरती होऊ शकता. टेक्निकल एन्ट्री स्कीम ही बारावी पास असलेल्या किंवा करत असलेल्या तरुणांसाठीही आहे. बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे तुम्ही एसएसबीची मुलाखत थेट देऊ शकता. निवड झाल्यानंतर पाच वर्षांचे प्रशिक्षण असते.