बारावी पास झाल्यानंतर भारतीय लष्करात (सैन्यात) (Indian Army) भरती होऊन देशसेवा करण्यासाठी आणि सरकारी नोकरी (Government Jobs) मिळवण्याची मोठी संधी तरुणांना आहे. बारावी उत्तीर्ण किंवा बारावी शिक्षण (12th Education) घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सैन्यात दाखल होण्याचे अनेक पर्याय आहेत.