हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी शिक्षण व कौशल्ये मिळविणे महत्त्वाचे ठरते. म्हणून शिक्षण ही मनुष्यबळ विकासासाठी अत्यावश्यक बाब आहे. शिक्षणामुळे लोकसंख्येच्या अंगी विविध प्रकारची कामे करण्यासाठीची कौशल्य निर्माण होतात. जसे बौद्धिक विकास, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे त्यामुळे कार्यक्षमता व उत्पादकता वाढते