मुंबई विद्यापीठाचे ते पहिले चार पदवीधर असे : (१) महादेव गोविंद रानडे, (२) रामकृष्ण गोपाळ भांडारकर (दोघे प्रथम वर्ग), (३) बाळ मंगेश वागळे आणि (४) वामन आबाजी मोडक. भारतीय विदयापीठ अधिनियम १९०४ मध्ये मंजूर होऊन विद्यापीठाचे स्वरूप बदलेले.