मुंबईचे मूळ रहिवासी कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत. तसेच मुंबई मध्ये आगरी आणि कोळी समाजाबरोबरच "भंडारी" समाज देखील इथला मूळ आद्य रहिवासी..अगदी पालघर ते प्रभादेवी व डोंगरी पर्यन्त हा समाज पसरलेला होता परंतु कालांतराने तो इतररत्र स्थलांतरित झाला..