मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत. तसेच मुंबई मध्ये आगरी आणि कोळी समाजाबरोबरच "भंडारी" समाज देखील इथला मूळ आद्य रहिवासी..अगदी पालघर ते प्रभादेवी व डोंगरी पर्यन्त हा समाज पसरलेला होता परंतु कालांतराने तो इतररत्र स्थलांतरित झाला..