बालपणात सोशल आणि भावनिक विकास खूप वेगाने होतो. जे पालक सुरुवातीपासून मुलांच्या सामाजिक आणि भावनिक विकासाकडे लक्ष देतात, त्यांची मुले पुढे अधिक जागरूक, यशस्वी, स्वावलंबी आणि चांगले व योग्य निर्णय घेणारी बनतात. मुलांची जडणघडण होते तेव्हा त्यांच्या भावनात्मक विकासावर सुद्धा लक्ष देण्याची गरज असते