भारताचे मूळ रहिवासी कोण ह्या प्रश्नाचे सोपे आणि योग्य उत्तर म्हणजे जे लोक भारताच्या राष्ट्रीय कॅलेंडरनुसार १८८९ म्हणजेच ग्रेगोरियन १९६१ या वर्षी (गोवा भारतात विलीन झाला ते वर्ष) राहत होते ते भारताचे मूळ रहिवासी म्हणता येईल.