भारताचे राष्ट्रपती हे सरकारचे घटनात्मक प्रमुख असतात. भारतीय राज्यघटनेने संसदीय सरकारची तरतूद केलेली आहे. राष्ट्रपती हे केवळ नाममात्र कार्यकारी बनवले गेले आहेत.