भारत सरकारने 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष प्रा. पी. सी. महालनोबिस होते आणि त्यात प्रा. डी. आर. गाडगीळ होते.