लेखन कौशल्य च्या माध्यमातून आपण साहित्य निर्माण करू शकतो. लेखनामुळे व्यक्तीचे विचार नीटनेटके व विचारांमध्ये काटेकोरपणा येतो. ज्या गोष्टी आपण तोंडाने बोलू शकत नाहीत त्या गोष्टी आपण लिहून इतरांसमोर व्यक्त करू शकतो बोलण्याचा कंटाळा येत असेल तर आपण लिहून समोरच्याला आपल्या मनातील विषय समजावून सांगू शकतो.