वातावरणातील ताजी हवेमध्ये हानिकारक पदार्थांचे मिश्रण होते ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, मानवी आरोग्याचे विकार होतात, जीवनाचा दर्जा कमी होतो इ . उद्योगधंद्यांच्या वाढत्या संख्येमुळे वायुप्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे.