उच्च तापमान व त्यामुळे होणारे मोठ्या प्रमाणावरील बाष्पीभवन यांमुळेही वाळवंटी प्रदेशाची शुष्कता वाढते. अगदीच थोडे पाणी जमिनीत झिरपते किंवा नदीप्रवाहास मिळते