"महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला हे खरे आहे. परंतु लोकमान्य टिळकांनीच तिच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू केली," असे लोकमान्य टिळकांचे पणतू रोहित टिळक यांनी मंगळवारी सांगितलेपुढली जवळजवळ 60 वर्षे हा किल्ला दुर्लक्षित राहीला. किल्ल्यावर घनदाट जंगल वाढले, जणू त्याचा नकाशाच हरवला! 1880 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले रायगड किल्ल्यावर गेले असता त्यांना दाट जंगलात छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सापडली, जी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली होती.