विजयालक्ष्मी पंडित
1953 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सामान्य सभेच्या (68 वे सत्र) पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. एकूणच त्या युएनजीएच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या आठव्या आणि आतापर्यंतच्या एकमेव भारतीय आहेत.