सुरुवातीला संकल्पना सुचली, की त्यातून कथा तयार होते. कथेचा विस्तार करून त्यात पात्रांची गुंफण केली जाते. कथा कुठे, कधी आणि कशी घडणार यासाठी पटकथा तयार केली जाते. शेवटी संवाद लिहून चित्रपट किंवा मालिका उभी राहते.