सर्वोच्च न्यायालय आपल्या राज्यघटनेचे संरक्षक म्हणून काम करते आणि आपल्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करते. सर्वोच्च न्यायालयाला राज्यघटनेचे संरक्षक म्हटले जाते कारण ते नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे सरकारच्या कोणत्याही अंगाकडून उल्लंघन होण्यापासून संरक्षण करते .