लष्कराच्या तिन्ही शाखांचा एकत्रितपणे सर्व कारवायांमध्ये प्रभावीपणे वापर करणे आणि लष्कराचे आधुनिकीकरण करणे ही त्याची मुख्य जबाबदारी आहे. मुख्यत्वे ते संरक्षणमंत्र्यांच्या मुख्य संरक्षण सल्लागाराच्या भूमिकेत असतात. त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या या आहेत.