भारतामध्ये सेंद्रिय शेती ही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मार्च 2019 पर्यंत सुमारे 2.30 दशलक्ष हेक्टर शेतजमीन सेंद्रिय लागवडीखाली होती. देशातील 140.1 दशलक्ष हेक्टर निव्वळ पेरणी क्षेत्रापैकी हे दोन टक्के आहे.