स्वदेशी चळवळ हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग होता आणि ज्यमुळे भारतीय राष्ट्रवादाच्या विकासास हातभार लागला. १९०६ मध्ये बंगालच्या फाळणीला विरोध करणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुरू केलेली ही चळवळ ब्रिटीश राजवटीविरुद्धची सर्वात यशस्वी चळवळ होती.