भारतातील हरित क्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे . तरीही, यामुळे जंगलतोड, मातीची धूप, मातीची क्षारता, पर्यावरणाचा ऱ्हास, पीकविविधता नष्ट होणे, कीटकांचे पुनरुत्थान, डासांपासून होणा-या रोगांचा वाढता प्रादुर्भाव इत्यादी गंभीर समस्याही निर्माण झाल्या आहेत.