1960 च्या दशकाच्या मध्यात हरित क्रांतीने पीक उत्पादन वाढविण्यासाठी कृषी रसायनांचा, म्हणजे रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर सुरू केला. वर्षानुवर्षे अजैविक रासायनिक कीटकनाशके आणि खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीचा ऱ्हास होत आहे .