कॅटेगरी: कृषि
आधुनिक शेती म्हणजे आपल्या डोळ्यासमोर , polyhouse, ठिबकसिंचन, यांत्रिक फवारणी, टिशू कल्चर रोपं, कामे सोपी होतील अशी उपयुक्त अवजारे असं काही येते आणि ते काही अंशी खरे देखील आहे, एक शेतकरी म्हणून मी देखील अशी अपेक्षा करत असतो.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi
NA
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi
हरितक्रांती म्हणजे बियाणे, कीटकनाशके आणि उत्तम व्यवस्थापन तंत्रांचा वापर करून पिकांच्या उत्पादनात वाढ करणे. हरित क्रांती हा 1960 च्या दशकात नॉर्मन बोरलॉग यांनी सुरू केलेला एक प्रयत्न होता. त्यांना जगात 'हरितक्रांतीचे जनक' म्हणून ओळखले जाते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi
हरितक्रांती म्हटले की, हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचे नाव नजरेसमोर येतो.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi
हरित शेती म्हणजे काय?
'कृषी क्षेत्रात संशोधन, कृषी विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आणि काही कृषी संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य उत्पादन वाढवून कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठीच्या धोरणाला 'हरित क्रांती' असे म्हणतात. ' दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून भारत १९४७ साली स्वतंत्र झाला.
पारंपरिक शेतकरीही आपल्या शेतीत सुधारणा करत आहे. दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी नियंत्रित शेती
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi
भारतातील हरित क्रांतीचा प्रभाव :
हरित क्रांतीमुळे कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. भारतातील अन्नधान्य उत्पादनात मोठी वाढ झाली. क्रांतीचा सर्वात मोठा फायदा गव्हाच्या धान्याला झाला. योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच उत्पादन वाढून 55 दशलक्ष टन झाले.
केवळ कृषी उत्पादनापुरते मर्यादित न राहता या क्रांतीमुळे प्रति
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi
भारतीय अर्थव्यवस्था मुख्यतः कृषी या क्षेत्रावर आधारित आहे. अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने भारतीय शेती असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कृषी, वने व मत्स्य या तिघांचा अंतर्भाव भारतीय कृषी या विषयाअंतर्गत होतो.
भारतीय जनतेच्या उदरनिर्वाहाचे सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे कृषी होय. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भांडवल निर्मितीत कृषी क्षेत्राचा वाटा 1950-51 मध्ये 17.7
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 168 views🌐 marathi
शेती क्षेत्रासाठी अल्पकालीन कर्जाचा कालावधी किती आहे?
मंजूर क्रेडिट मर्यादेवरील प्रत्येक पैसे काढणे 12 महिन्यांच्या आत परतफेड करण्यायोग्य आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi
स्थलांतरित शेती :- स्थलांतरित शेती म्हणजेच भटकी शेती होय.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi
भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा सुमारे १७-१८% आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi