शेती पूरक व्यवसाय म्हणजे काय?
शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून,करणे शक्य असणाऱ्या व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात.
पूर्ण वाचा →शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून,करणे शक्य असणाऱ्या व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात.
पूर्ण वाचा →लागवडीलायक जमिनीची कमतरता असलेल्या व दाट लोकसंख्या असलेल्या भागांत उपलब्ध जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी जी शेती केली जाते तिला सखोल शेती म्हणतात.
पूर्ण वाचा →त्यामुळे कोंकण व विंदर्भात साधारणतः पावसाळयात किंवा खरीप हंगामात शेती ही वरून पडणा-या पावसाच्या पाण्यावर केली जाते. त्याला पावसावर आधारित शेती असे म्हणतात.
पूर्ण वाचा →याला 'संवर्धित शेती' (कॉन्झर्वेशन ॲग्रिकल्चर) म्हणतात. म्हणजे कमीत कमी संसाधनांद्वारे केलेली शेती. या पद्धतीमध्ये जमिनीची नांगरणी अगर पूर्वमशागत केली जात नाही, गरजेपुरतीच म्हणजे बी पेरण्यासाठी लागेल तेवढीच केली जाते. असे केल्याने मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष जमिनीत तसेच राहतात.
पूर्ण वाचा →सध्या जगात भारताचा कृषी उत्पादनात दुसरा क्रमांक आहे. २००७ मध्ये शेती ती आणि इतर उद्योगांनी भारताच्या जीडीपीच्या १६% दरापेक्षा अधिक उत्पादन केले. देशाच्या जीडीपीच्या दरामध्ये कृषीच्या योगदानात सतत घट झाल्यानंतरही देशातील सर्वात मोठा उद्योग आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात शेती महत्त्वाची भूमिका बजावते.
पूर्ण वाचा →भारताच्या कृषी जीडीपीच्या टक्केवारीच्या रुपात कृषी निर्यात 2017-18 मधील 9.4 % वरून 2018-19 मध्ये 9.9% पर्यंत वाढली आहे. भारताच्या कृषी जीडीपीच्या टक्केवारी स्वरूपात कृषी आयात 5..7% वरून घसरून 4.9 % झाली आहे. यावरून हे दिसून येते कि निर्यात अधिक झाली असून भारतातील कृषी उत्पादनांच्या आयातीवरील अवलंबत्व कमी झाले आहे.
पूर्ण वाचा →पावसाच्या पाण्यावर होणारी शेती ला काय म्हणतात?
जिरायती अवस्थेत उत्पादन अडसुरे म्हणतात, की केवळ पावसाच्या पाण्यावर माझी हंगामी पिकांची शेती आहे. त्या व्यतिरिक्त पाण्याचा अन्य कोणताही स्रोत नाही. हरभऱ्याचे पीकही सुमारे एक ते दोन पाण्यातच येते.
भारताच्या भूभागापैकी बराच मोठा भाग हा कोरड्या व अर्धकोरड्या हवामान असणाऱ्या क्षेत्रात मोडतो. पावसाचे प्रमाण कमी
सेंद्रिय पदार्थामध्ये प्रामुख्याने मातीतील सजीव ("जिवंत"), ताजे अवशेष ("मृत") आणि चांगल्या प्रकारे कुजलेले (किंवा जळलेले) पदार्थ भौतिक किंवा रासायनिक विघटनापासून संरक्षित असतात ("अत्यंत मृत" ).
पूर्ण वाचा →हवा, माती, धान्याची रोपे, पशू, पक्षी, मनुष्यप्राणी व निसर्गचक्र यांचे आरोग्य वाढविणे हा सेंद्रिय शेतीचा उद्देश आहे. सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून मानवाचे आरोग्य वाढते.
पूर्ण वाचा →स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारतातील 70 टक्क्याहून अधिक लोक कृषी व संलग्न क्षेत्रावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने अवलंबून होते.
पूर्ण वाचा →