कॅटेगरी: भौगोलिक

सिंधू संस्कृतीचे क्षेत्रफळ किती आहे? open

९६६ किमी. वर आहे. हरयाणा आणि पंजाबात बनवाली, मिताथल या स्थळांशिवाय सिंधमध्ये यारी या ठिकाणी सिंधू संस्कृतिसदृश अवशेष मिळाले. यावरुन सिंधू संस्कृतीची व्याप्ती किती विस्तृत होती, याची कल्पना येते.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राला किती राज्यांची सीमा आहे? open

महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि. मी. ची किनारपट्टी आहे.

पूर्ण वाचा →

२ लोकसंख्या घनता म्हणजे काय? open

एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय. सहसा घनता "प्रती वर्ग किमी" मध्ये मोजली जाते. उदा. भारताच्या लोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे, म्हणजेच भारताच्या १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात.

पूर्ण वाचा →

२०११ नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती आहे? open

महाराष्ट्र लोकसंख्या 2011 ची जनगणना
कि. मी. महाराष्ट्राची घनता 365 प्रति वर्ग किमी आहे, जी राष्ट्रीय सरासरी 382 प्रति चौरस किमीपेक्षा कमी आहे.

पूर्ण वाचा →

भौगोलिक दृष्टीने महाराष्ट्राचे किती भाग पडतात? open

भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: देश पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि कोकण (कोकण विभाग).

पूर्ण वाचा →

लोकसंख्या ची घनता म्हणजे काय? locked

लोकसंख्या ची घनता म्हणजे काय?
एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय. सहसा घनता "प्रती वर्ग किमी" मध्ये मोजली जाते. उदा. भारताच्या लोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे, म्हणजेच भारताच्या १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात.

पूर्ण वाचा →

जिल्ह्याचे सनदी अधिकारी कोण असतात *? locked

जिल्ह्याचे सनदी अधिकारी कोण असतात ?
जसे कि तहसीलदार, जिल्हाधिकारी, दुय्यम निबंधक हे सर्व काही ठराविक अधिकार(सनद) घेऊन आपल्या पदावर काम करत असतात, म्हणून त्यांना सनदी अधिकारी म्हणतात. IAS अधिकाऱ्याला सनदी अधिकारी म्हणतात.

भारतातील सनदी सेवांचे प्रमुख तीन प्रकार आहेत, अखिल भारतीय सेवा, केंद्रिय सेवा, आणि राज्यसेवा.

भारतात सनदी सेवांचे प्रमुख तीन

पूर्ण वाचा →

सन 2001 च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर ला किती आहे? locked

सन 2001 च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर ला किती आहे?

साक्षरता म्हणजे 71.52% आहे जिथे 2001 च्या जनगणनेनुसार ती 64.52% होती. साक्षरता दशकात दर वाढ 7% आहे पुरुष साक्षरता 81.53% व महिलांसाठी 60.95% आहे. लोकसंख्येची घनता 254 व्यक्ती / चौ किमी आहे.

२००१ मध्ये भारताची लोकसंख्या ५३,२२,२३,०९० पुरुष

पूर्ण वाचा →