कॅटेगरी: भौगोलिक

पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे किती किलोमीटर अंतरावर पृथ्वीचे केंद्र आहे? open


पृथ्वीच्या मध्यभागी असलेले अंतर पृथ्वीच्या व्हॉल्यूमेट्रिक सरासरी त्रिज्या म्हणून घेतले आहे: 6,371 किमी . लक्षात घ्या की हे अंतर आणि भौगोलिक स्तरांची खोली भौगोलिक स्थानांवर बदलते.

पूर्ण वाचा →

पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वातावरणात उत्सर्जित होणाऱ्या सौर किरणोत्सर्गाचे स्वरूप काय आहे? open

सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागी पाहता येण्यासारख्या सौर प्रारणाला सूर्यप्रकाश म्हणतात. सूर्याच्या अंतरंगात व पृष्ठभागावर घडणाऱ्या प्रक्रियांमधून सूर्यप्रकाशासह सौर प्रारण (तरंगरुपातील ऊर्जा) उत्सर्जित होत असते. क्ष-किरण, जंबुपार व अवरक्त किरण तसेच रेडिओ तरंग या रुपांतही सौर ऊर्जा उत्सर्जित होत असते.

पूर्ण वाचा →

सूर्याच्या पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीपेक्षा किती पट जास्त आहे? open

सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या ३३३,००० पट आहे, आणि म्हणून त्याचे गुरुत्वाकर्षण देखील पृथ्वीपेक्षा जास्त आहे. आपल्या सूर्यमालेत विविध वस्तुमानाचे ग्रह आणि त्यांचे उपग्रह आहेत, साहजिकच त्यामुळे त्यांचे गुरुत्वाकर्षण वेगळेवेगळे असते.

पूर्ण वाचा →

वस्ती भूगोल म्हणजे काय? locked

वस्ती भूगोल म्हणजे काय?

वस्ती : पारिस्थितिकी शास्त्राप्रमाणे ‘वस्ती’ ही सजीवांच्या निवासस्थळाचा बोध करून देणारी संज्ञा आहे. ती असे दर्शविते की, त्या ठिकाणी त्या विशिष्ट सजीवाला आवश्यक असणारे पर्यावरणीय घटक उपलब्ध आहेत व तो सजीव तेथे कायम अथवा तात्पुरता निवासी आहे. त्यामुळे ‘पृथ्वी ही सजीवांची वस्ती आहे’ हा संबोध त्या

पूर्ण वाचा →

2011 मध्ये भारतात लोकसंख्येची घनता प्रति चैरस किलोमीटर किती झाली होती? locked

2011 मध्ये भारतात लोकसंख्येची घनता प्रति चैरस किलोमीटर किती झाली होती?

च्या जनगणनेनुसार, भारतातील लोकसंख्येची घनता 382 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, बिहारमध्ये लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे जी 1106 व्यक्ती प्रति चौरस किमी आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये लोकसंख्येची घनता 1028 व्यक्ती प्रति चौरस किमी आहे

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? locked

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ :

३,०७,७१३ चौ.km आहे .

हेक्टर मध्ये ३०७ .७० लाख

भारताच्या एकूण क्षेत्रफळ पैकी ९.३६%प्रमाण आहे

महाराष्ट्राचा भारतात ३ रा क्रमांक लागतो

पूर्ण वाचा →

२०११ मध्ये भारतात लोकसंख्येची घनता प्रति चैरस किलोमीटर किती झाली होती? locked

२०११ मध्ये भारतात लोकसंख्येची घनता प्रति चैरस किलोमीटर किती झाली होती?

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील लोकसंख्येची घनता 382 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, बिहारमध्ये लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे जी 1106 व्यक्ती प्रति चौरस किमी आहे.

राज्य निहाय लोकसंख्या :

२०११ च्या जनगणनेच्यावेळी भारतात २८ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश होती. जनगणनेमध्ये ६४० जिल्हे,

पूर्ण वाचा →

शहरात लोकसंख्येची घनता किती असते? locked

शहराची लोकसंख्या किती?
महाराष्ट्रात १,००,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले ४३ शहरे आहेत.

२०११ च्या जनगणनेनुसार भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची यादी खाली दिली आहे. महाराष्ट्रात १,००,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले ४३ शहरे आहेत.

पूर्ण वाचा →

सध्या भारताच्या लोकसंख्येची घनता किती? locked

सध्या भारताच्या लोकसंख्येची घनता किती?

भारताच्या लोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे, म्हणजेच भारताच्या १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात.

पूर्ण वाचा →