कॅटेगरी: वैश्विक

जम्मू आणि काश्मीरची राजधानी कोणती आहे? open

जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश हिमाचल प्रदेश आणि पंजाब या भारतीय राज्यांच्या उत्तरेस आणि लडाखच्या पश्चिमेस आहे. जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि उपराजधानी जम्मू आहे.

पूर्ण वाचा →

भारतातील 8 केंद्रशासित प्रदेश आणि त्यांची राजधानी कोणती आहेत? open

भारतातील 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, पुडुचेरी, चंदीगड , आणि (अधिक वाचा) केंद्रशासित प्रदेश हे भारतीय प्रजासत्ताकमधील एक विशेष प्रशासकीय क्षेत्र आहे.

पूर्ण वाचा →

मुंबई आर्थिक राजधानी कशी झाली? open

1920 च्या दशकापर्यंत मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर वस्त्रोद्योगाचे वर्चस्व होते. बँकिंग आणि विमा व्यवसायात मुंबई हे भारतातील आघाडीचे केंद्र बनले आहे. झावेरी बाजार आणि शेख मेमन स्ट्रीट येथील सराफा बाजार भारतातील सर्वात मोठा होता. या सर्वांनी मुंबईला भारतातील आघाडीचे भांडवल बाजार बनवण्यात हातभार लावला.

पूर्ण वाचा →

साताऱ्याला राजधानी का म्हणतात? open


सातारा ही मराठा प्रांताची राजधानी म्हणून विकसित झाली . मराठा साम्राज्य हे उल्लेखनीय होते की ते जातिव्यवस्थेला चिकटलेले नव्हते. स्थापनेपासूनच, मराठा साम्राज्याच्या व्यवस्थापनात अनेक प्रतिभावान लोकांना आणले गेले ज्यामुळे ते सर्वात सामाजिकदृष्ट्या मोबाइल प्रशासनांपैकी एक बनले.

पूर्ण वाचा →

अमेरिकेची राजधानी काय आहे? locked

अमेरिकेची राजधानी काय आहे?

अमेरिका हा लोकशाही प्रणाली मानणारा जगातील मोठ्या(क्षेत्रफळाने) देशांपैकी प्रमुख असून येथील प्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' येथे आहे. अमेरिकेत ५० राज्ये असून केंद्रीय स्तरावरील राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो.भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा व बहामाज् ह्या देशांना लागून आहेत.

अमेरिका आर्थिक

पूर्ण वाचा →

पाकिस्तानची राजधानी काय? locked

पाकिस्तानची राजधानी काय?

पाकिस्तान हा भारताचा शेजारी देश आहे तसेच त्याचा एक भाग भारतापासून वेगळा झाला आहे.सध्या पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे.

1947 मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले, त्या वेळी संयुक्त भारताची राजधानी असलेली दिल्ली भारताच्या भागात आली, परिणामी पाकिस्तानला स्वतंत्र राजधानीची गरज होती. कारण स्वातंत्र्य मिळताच एवढ्या मोठ्या

पूर्ण वाचा →

शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली? open

रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.

पूर्ण वाचा →

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या गणपती रायगडाचे मुख्य अभियंता कोण होते? open


महाराजांनी (Shivaji Maharaj) 1645 मध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यानंतर 1647 मध्ये कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सूर्याजी काकडे, येसाजी कंक, बापूजी मुदगल, सोनोपंत डबीर या काही मुख्य मावळ्यांच्या साथीने तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले.

पूर्ण वाचा →