कॅटेगरी: राजनीतिक
१९५४ साली २,९४,४६o गावांत ग्रामपंचायती स्थापन झाल्या. प्रत्येक राज्यात त्यासाठी वेगळे खाते निर्माण करण्यात आले. पंचायतींना शेतसाऱ्याच्या १५% व स्थानिक कराच्या २५% रकमा अनुदान म्हणून देण्याची तरतूद झाली.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi
सध्या महाराष्ट्रात एकूण २९ महानगरपालिका आहेत.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi
भारत सरकारने 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष प्रा. पी. सी. महालनोबिस होते आणि त्यात प्रा. डी. आर. गाडगीळ होते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi
राज्यसभेकडे हे विधेयक परत करण्यासाठी १४ दिवसांचा अवधी आहे. प्र. मतदानाच्या फेरीनंतर लोकसभेतून राज्यसभेत मनी बिले पाठवली जातात. राज्यसभेला काही दिवसांत हे विधेयक परत करायचे आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi
पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi
ओम बिर्ला हे 17व्या लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi
ग्रामसेवकाचे काम
ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे. गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देणे. लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi
NA
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi
मुदत – ग्रामपंचायतिची मुदत ५ वर्षांसाठी आहे. ग्रामपंचायत बरखास्तीनंतर ६ महिन्यात निवडणूक घेणे बंधनकारक आहे व कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळत नाही.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi
घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक कारणांसाठी पाणीपुरवठा. सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता संवर्धन आणि घनकचरा व्यवस्थापन. अग्निशमन सेवा. शहरी वनीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि पर्यावरणीय पैलूंचा प्रचार.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi