भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे?
देशातली सर्वात श्रीमंत असलेली पिंपरी-चिंचवड नगरपालिका(स्थापना१९८२) इ. स. १९८६साली महानगरपालिका झाली.
पूर्ण वाचा →देशातली सर्वात श्रीमंत असलेली पिंपरी-चिंचवड नगरपालिका(स्थापना१९८२) इ. स. १९८६साली महानगरपालिका झाली.
पूर्ण वाचा →रस्ते, पथदिवे, उद्याने इत्यादींचे बांधकाम. कचऱ्याची विल्हेवाट लावणे . ड्रेनेज सिस्टमची देखभाल . पिण्याचे पाणी आणि वीज पुरवठा .
पूर्ण वाचा →महानगरपालिका, नगर निगम, शहर निगम किंवा नगर सभा हे भारतातील स्थानिक प्रशासन (सरकार) असते. हे दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी क्षेत्राचे व्यवस्थापन करते. भारतातील विविध शहरांमध्ये वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणास स्थानिक प्रशासकीय संस्थेची आवश्यकता आहे.
पूर्ण वाचा →या यादीत 'अ+' ग्रेड असलेली एकमेव बृहन्मुंबई महानगरपालिका आहे. जून २०२२ रोजी महाराष्ट्रात एकूण २८ महानगरपालिका आहेत.
पूर्ण वाचा →मुख्यमंत्री राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात आणि उपमुख्यमंत्र्यांकडून त्या भूमिकेत प्रतिनियुक्ती केली जाऊ शकते.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →सर्व ग्रामसभा सदस्य सरपंचाची निवड करतात जो पंचायत अध्यक्ष असतो. वॉर्ड पंच आणि सरपंच मिळून ग्रामपंचायत बनते.
पूर्ण वाचा →प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या एकूण सहा सभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे.
पूर्ण वाचा →सर्व ग्रामसभांचे आणि ग्रामविकास समित्यांचे पदसिद्ध अध्यक्षपद सरपंच यांच्याकडे असते..
पूर्ण वाचा →सुचना तहसीलदारांना मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत तहसीलदार ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवितो. त्याचे अध्यक्षस्थान तहसीलदार भूषवितात.
पूर्ण वाचा →