कॅटेगरी: राजनीतिक

भारतातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कोणती आहे? open

महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविधालय येथे आहे . शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय येथे आहे. अकलूज हे आशिया खंडातील एक नंबरची ग्रामपंचायत म्हणून ओळखले जात.

पूर्ण वाचा →

एसबीआय ग्रामपंचायतीमध्ये गृहकर्ज देते का? open

SBI ग्राम निवास गृह कर्जाचा उद्देश आरसीसी/टाईल्ड छत (स्टील/लाकडी बीमसह) आणि इतर प्रकारच्या बांधकामासाठी 5 वर्षांच्या बाबतीत 15 वर्षांपेक्षा जुने नसलेले सध्याचे घर/शेडचे नूतनीकरण किंवा दुरुस्ती. घरबांधणीसाठी भूखंड खरेदी करणे.

पूर्ण वाचा →

ग्रामपंचायत कशी चालते? open

सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा कधी अस्तित्वात आला? open

ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकार आयुक्तांना असतो.

पूर्ण वाचा →

ग्रामपंचायतीची स्थापना कशी होते? open

ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकार आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे.

पूर्ण वाचा →

ग्रामपंचायत म्हणजे काय? open

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात.

पूर्ण वाचा →