ग्रामपंचायतीची पहिली बैठक कोणी बोलावली?
सचिव , सरपंचाच्या निर्देशानुसार, ग्रामपंचायतीची बैठक बोलावेल.
पूर्ण वाचा →सचिव , सरपंचाच्या निर्देशानुसार, ग्रामपंचायतीची बैठक बोलावेल.
पूर्ण वाचा →ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो. ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले सभासद आपल्यातून सरपंचांची व उपसरपंचाची निवड करतात.
पूर्ण वाचा →ग्रामपंचायतीची किमान सदस्य संख्या किमान सात आहे. पंचायतीच्या एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव आहेत. सरपंच व उपसरपंच हे मानद सदस्य आहेत.
पूर्ण वाचा →ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
पूर्ण वाचा →-जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे जनगणना आयोजक,आपत्ती व्यवस्थापक असतात. -जिल्हातील भु-राजस्व वसुली तसेच जनसमस्या निवारणकर्ता. -जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी प्रशासकीय अधिकारी असतात. -जिल्ह्याचे सरकारसोबत समन्वयक असतात.
पूर्ण वाचा →सरकार आणि राजकारण जम्मू-काश्मीर पुनर्गठन कायद्याच्या अटींनुसार, लडाख विधानसभेचे किंवा निवडलेले सरकारविना केंद्र शासित प्रदेश म्हणून चालविला जातो. सरकारचे प्रमुख हे एक लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. जे भारताच्या राष्ट्रपतींनी नियुक्त केले आहे.
पूर्ण वाचा →अलुंगनम म्हणजे कार्यकारिणी होय. ग्रामसभेच्या पुढीलप्रमाणे समित्या होत्या : वार्षिक, बाग, तलाव, सोने, न्याय व पंचवर (ही बहुधा करवसुलीची समिती असावी).राजशी
पूर्ण वाचा →अलुंगनम म्हणजे कार्यकारिणी होय. ग्रामसभेच्या पुढीलप्रमाणे समित्या होत्या : वार्षिक, बाग, तलाव, सोने, न्याय व पंचवर ही बहुधा करवसुलीची समिती असावी
पूर्ण वाचा →ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे. गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देणे. लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणे.
पूर्ण वाचा →1 राज्याच्या भाषेनुसार सरपंचाला वैकल्पिकरित्या प्रधान/मुखिया/अध्यक्ष म्हटले जाऊ शकते.
पूर्ण वाचा →