संशोधन पद्धती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
संशोधन पद्धती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
संशोधन पद्धती,प्रक्रिया,अंतरंग, लेखक, डॉ. दु. का संत
संशोधन पद्धती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
संशोधन पद्धती,प्रक्रिया,अंतरंग, लेखक, डॉ. दु. का संत
संशोधन: संशोधन म्हणजे एखाद्या समस्येचे निराकरण शोधण्यासाठी पद्धतशीर तपास. संशोधन नेहमी नवीन ज्ञान शोधण्याचा किंवा विद्यमान ज्ञानात काहीतरी नवीन जोडण्याचा प्रयत्न करते
पूर्ण वाचा →अर्थशास्त्रीय संशोधन म्हणजे काय?
संशोधन कार्य करीत असताना उपस्थित असलेल्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणे, संकलित केलेल्या माहितीचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करणे, त्याची पद्धतशीरपणे मांडणी करणे, त्याची अंमलबजावणी करणे, त्याची कारणमिमांसा करणे व त्याची उत्तरे शोधणे या सर्व प्रक्रियांचा समावेश संशोधन कार्यात होतो.
कृती संशोधन म्हणजे काय?
शिक्षणतज्ज्ञ स्टिफन कोवे यांच्या मते, 'आपले निर्णय व उपक्रम यांबाबत मार्गदर्शन मिळावे, त्यात सुधारणा व मूल्यमापन व्हावे यासाठी आपणच आपल्या समस्यांचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने करणे म्हणजे कृती संशोधन होय'.
कृतिसंशोधनाची उद्दिष्टे
१. दैनंदिन शैक्षणिक व्यवहारात निर्माण झालेल्या समस्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे.
२. समस्या सोडविण्यासाठी योग्य उपायांचा शोध घेणे
भारत सरकारने कृषी संशोधन विभाग कधी सुरू केला?
भारतातील सर्व शेतीविषयक बाबी हाताळण्यासाठी जून १८७१ मध्ये महसूल, कृषी व वाणिज्य विभाग स्थापन करण्यात आले.
भारतातील सर्व शेतीविषयक बाबी हाताळण्यासाठी जून १८७१ मध्ये महसूल, कृषी व वाणिज्य विभाग स्थापन करण्यात आले. हे मंत्रालय स्थापन होईपर्यंत शेतीशी संबंधित बाबी गृह खात्याच्या कामकाजात येत
भारतात कृषी संशोधनाचे कार्य कोण करत असते?
भारतीय कृषिसंशोधन संस्था : शेतीविषयी संशोधन करणारी ही भारतातील प्रमुख संस्था असून जगातील मोठ्या कृषी संशोधन संस्थांपैकी ती एक आहे. ही संस्था 'पुसा इन्स्टिट्यूट' या नावाने किंवा आयएआरआय (I A R I) या आद्याक्षरांनी ओळखली जाते.
केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर भारतीय उद्यानेिक संशोधन संस्था, बंगलुरुचे विभागीय केंद्र म्हणून संत्रा संशोधन केंद्राचा कोनशिला समारंभ दिनांक २८ जुलै, १९८५ रोजी नागपूर ला झाला.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे?
महात्मा फुले कृषी विद्यापीठ
स्थापना : १९६८
स्थान-राहूरी, जि. अहमदनगर.
प्रमुख संशोधन विषय - ऊस, ज्वारी, आणि गहू.
कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करतो. कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण व प्रात्यक्षिके हे कार्य चालते.
राज्यात सध्या ४ कृषी विद्यापीठे असून
लेखक : प्रा. म. ना. अदवंत (Prof. M. N. Advant)
पूर्ण वाचा →या रूपवादी समीक्षेला प्रतिरोध करणारे ⇨ दिनकर केशव बेडेकर ( १९१० – ७३ ) व कुसुमावती देशपांडे यांचे लेखन आहे. साहित्य : निर्मिती आणि समीक्षा ( १९५४ ), साहित्यविचार ( १९६४ ) या ग्रंथातून बेडेकरांनी साहित्यनिर्मितीच्या स्वरूपाची चर्चा केलेली आहे.
पूर्ण वाचा →