नवीन प्रश्न
नव्या बदलांतर्गत मशीन, लोकर किंवा रेशमी खादीपासून बनवलेला तिरंगाही फडकवता येणार आहे. यासोबतच पॉलिस्टरचा बनलेला तिरंगाही फडकवता येतो. रात्री आपण तिरंगा फडकवू शकतो का? आत्तापर्यंत घर, खाजगी संस्था किंवा इतर संस्थांमध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकावता येत होता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 61 views🌐 marathi दरवर्षी २६ जानेवारी ह्या दिवशी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 ला ती अंमलात आणली गेली. तेव्हापासून आजपर्यंत आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखले जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi भारत 15 ऑगस्ट 1947ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 26 जानेवारी 1950 आपली राज्यघटना अंमलात आली. म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाला. याच राज्यघटनेनुसार आजही आपलं सरकार, आपली राज्यव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभार चालतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi भारत 15 ऑगस्ट 1947ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 26 जानेवारी 1950 आपली राज्यघटना अंमलात आली. म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाला. याच राज्यघटनेनुसार आजही आपलं सरकार, आपली राज्यव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभार चालतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi 1950 रोजी, देशाचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी 26 जानेवारी रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित केले. 7. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 26 जानेवारी 1950 रोजी देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आणि त्यांना बंदुकीची
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi 26 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावरून 74 वा प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राष्ट्राचे नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु करतील
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi : भारतात पहिला प्रजासत्ताक दिन १९५० मध्ये साजरा करण्यात आला होता. २६ जानेवारी १९५० ला भारतीय संविधान आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या रूपाने भारताला पहिले राष्ट्रपती लाभले
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi