न्याय पंचायतीच्या सदस्याची निवड कोण करते?
पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते. ग्रामसभेचे अधिकार केंद्रसरकार निर्धारित करते
पूर्ण वाचा →पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते. ग्रामसभेचे अधिकार केंद्रसरकार निर्धारित करते
पूर्ण वाचा →ग्रामपंचायतीचे कार्य चालविण्यास गावातील लोक आपले प्रतिनिधी लोकसंख्येच्या प्रमाणात खालीलप्रमाणे प्रत्यक्ष मतदानाने निवडतील. सदर सदस्यांचे मतदान हे प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने होईल.
पूर्ण वाचा →ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
पूर्ण वाचा →ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे.
पूर्ण वाचा →मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ७ अ अन्वये प्रत्येक गावासाठी एक ग्रामसभा अस्तित्वात आली.. खेड्यामधील मतदानाचा हक्क प्राप्त असणारी प्रत्येक व्यक्ती ही ग्रामसभेचा सदस्य असते. ग्रामपंचायत ही ग्रामसभेची कार्यकारिणी असल्याने ती ग्रामसभेला जबाबदार आहे.
पूर्ण वाचा →- विशिष्ट कार्ये पार पाडण्यासाठी ते एकत्र काम करतात.
पूर्ण वाचा →1,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या व्हॅटिकन सिटीची या देशाची नोंद जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश अशी आहे. व्हॅटिकन सिटी या देशाचे क्षेत्रफल 0.17 चौरस मैल ईतकेच आहे.
पूर्ण वाचा →आर्थिक विकास म्हणजे असे कार्यक्रम, धोरणे किंवा उपक्रम जे समाजाचे आर्थिक कल्याण आणि जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करतात .
पूर्ण वाचा →अलिकडच्या काळात आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन संकल्पना विचारात.
अविकसित देश म्हणजे असे देश ज्या देशाचा आर्थिक विकास नसल्याने सामान्य जनतेला पायाभूत सुविधा, जसे, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, सांडपाण्याच्या सुविधा आदी न पुरवू शकलेले देश, जसे आफ्रिका खंडातला सोमालिया व आयव्हरी कोस्ट हे देश.
पूर्ण वाचा →