सरपंचाच्या अनुपस्थितीत कोण काम करतं?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार १ मे १९६२ पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद असे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुरू झाली.
पूर्ण वाचा →ग्रामपंचायतीच्या कारभाराचे वर्ष एप्रिल महिन्यांच्या १ तारखेला सुरु होते आणि ते त्यानंतर येणाऱ्या मार्च महिन्यांच्या ३१ तारखेला संपते. या वर्षाला आर्थिक वर्ष किंवा वित्तीय वर्ष असे म्हणतात. प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या एकूण सहा सभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे.
पूर्ण वाचा →भारतातील पंचायत राज व्यवस्थेला बळकट करण्यासाठी मजबूत करण्यासाठी दरवर्षी २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिवस भारतात साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →नियोजन ही इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रियाकलापांबद्दल विचार करण्याची प्रक्रिया आहे. नियोजन दूरदृष्टीवर आधारित आहे, मानसिक वेळ प्रवासाची मूलभूत क्षमता. पूर्वविचारांची उत्क्रांती, पुढे विचार करण्याची क्षमता, मानवी उत्क्रांतीमध्ये प्रमुख प्रवर्तक मानली जाते.
पूर्ण वाचा →गाव सभेत गाव पंचायतीच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या गाव किंवा गावांच्या गटाशी संबंधित मतदार यादीत नोंदणी केलेल्या व्यक्तींचा समावेश असेल.
पूर्ण वाचा →na
पूर्ण वाचा →“लोकांच्या राहण्याचे जे गाव अथवा प्राथमिक वसतीस्थान आहे, त्यातील 'मतदारांची संस्था' म्हणजे “ग्रामसभा” असे म्हणता येते. अनुसूचित क्षेत्राकरिता 'पाड्याची ग्रामसभा'या संकल्पनेला मान्यता देण्यात आली आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ७ व सभा नियम १९५९ प्रमाणे ग्रामपंचायतीला ग्रामसभा घ्याव्या
पूर्ण वाचा →ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
पूर्ण वाचा →