नवीन प्रश्न
मुले खेळतच नाहीत. टीव्ही मोबाईल मध्येच व्यस्त असतात, अभ्यास तर खूप दूर राहतो . अशा वेळेस पालकांसमोर समस्या निर्माण होते निवासी शाळा ही समस्या चटकन सोडवते. काही बोर्डिंग स्कूल मध्ये व्यवस्था एवढी चांगली असते की केवळ आणि केवळ त्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi वेस्ट व्हर्जिनिया, ऍरिझोना, उटाह, आयोवा आणि आर्कान्सासमध्ये अशाच प्रकारच्या हालचालींचे अनुसरण करून, ते फ्लोरिडाला नवीनतम — आणि, आतापर्यंत, सर्वात मोठे — अधिकारक्षेत्र बनवते.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi शाहू सुटल्यापासून ताराबाई व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी कलह सुरू झाला ताराबाई व शाहू यांत १२ ऑक्टोबर १७०७ रोजी खेड–कडूस येथे लढाई झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi सार्वत्रिक शिक्षणाची प्रथम मागणी करणारे ⇨दादाभाई नवरोजी हे नेते होत. १८८२ मध्ये त्यांनी ही कल्पना भारतीय शिक्षण आयोगापुढे प्रथम मांडली. इंग्लंडमध्ये सक्तीच्या शिक्षणाचे विधेयक संमत झाल्यावर (१८७९) भारतातही या मागणीने जोर धरला.
पूर्ण वाचा →थोरले शाहू महाराज (जन्म : १८ मे १६८२; - सातारा, १५ डिसेंबर १७४९) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांचे चिरंजीव. जन्मापासूनच हे मोंगल बादशहा औरंगजेबाच्या कबजामध्ये होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला.
स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. ०३. शाहू महाराजांचे शिक्षण त्यांचे शिक्षक कृष्णाजी भिकाजी गोखले यांच्या देखरेखीखाली राजकुमार कॉलेज, राजकोट (१८८६-१८८९) येथे झाले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाणिस्तानच्या अहमद शाह अब्दालीने मराठा सैन्याचा पराभव केला. या युद्धात मराठा सैन्याची अपरिमित जीवितहानी झाली. या पराभवाने मराठ्यांच्या वर्चस्वावर, राजकीय वाटचालीवरही परिणाम झाला आणि सदाशिवराव भाऊ या पराजयाचे धनी ठरले
पूर्ण वाचा →