मराठा राज्यावरील शाहूंच्या हक्काला कोणी विरोध केला?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →शाहू सुटल्यापासून ताराबाई व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी कलह सुरू झाला ताराबाई व शाहू यांत १२ ऑक्टोबर १७०७ रोजी खेड–कडूस येथे लढाई झाली.
पूर्ण वाचा →सार्वत्रिक शिक्षणाची प्रथम मागणी करणारे ⇨दादाभाई नवरोजी हे नेते होत. १८८२ मध्ये त्यांनी ही कल्पना भारतीय शिक्षण आयोगापुढे प्रथम मांडली. इंग्लंडमध्ये सक्तीच्या शिक्षणाचे विधेयक संमत झाल्यावर (१८७९) भारतातही या मागणीने जोर धरला.
पूर्ण वाचा →थोरले शाहू महाराज (जन्म : १८ मे १६८२; - सातारा, १५ डिसेंबर १७४९) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांचे चिरंजीव. जन्मापासूनच हे मोंगल बादशहा औरंगजेबाच्या कबजामध्ये होते.
पूर्ण वाचा →२ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला.
स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. ०३. शाहू महाराजांचे शिक्षण त्यांचे शिक्षक कृष्णाजी भिकाजी गोखले यांच्या देखरेखीखाली राजकुमार कॉलेज, राजकोट (१८८६-१८८९) येथे झाले.
कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले.
पूर्ण वाचा →पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाणिस्तानच्या अहमद शाह अब्दालीने मराठा सैन्याचा पराभव केला. या युद्धात मराठा सैन्याची अपरिमित जीवितहानी झाली. या पराभवाने मराठ्यांच्या वर्चस्वावर, राजकीय वाटचालीवरही परिणाम झाला आणि सदाशिवराव भाऊ या पराजयाचे धनी ठरले
पूर्ण वाचा →मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांकडून छत्रपती शाहू महाराजांनी दोन पैसे दंड वसूल केला होता.
पूर्ण वाचा →उत्तर आणि स्पष्टीकरण: 1761 च्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा विश्वासघात झाला जेव्हा शुजा-उद-दौलाने अफगाण-रोहिला युतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, ज्याला ते मुस्लिमांसाठी सैन्य म्हणून पाहत होते. आर्थिक मदतीसाठी मराठा त्याच्यावर अवलंबून असल्याने याचा मोठा धक्का बसला.
पूर्ण वाचा →पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाणिस्तानच्या अहमद शाह अब्दालीने मराठा सैन्याचा पराभव केला. या युद्धात मराठा सैन्याची अपरिमित जीवितहानी झाली. या पराभवाने मराठ्यांच्या वर्चस्वावर, राजकीय वाटचालीवरही परिणाम झाला आणि सदाशिवराव भाऊ या पराजयाचे धनी ठरले
पूर्ण वाचा →