पानिपतच्या एकूण किती लढाया झाल्या?
हरयाणा राज्याचा कर्णाल जिल्ह्यातील पानिपत या ऐतिहासिक स्थळी झालेल्या तीन प्रसिद्ध लढाया.
पूर्ण वाचा →हरयाणा राज्याचा कर्णाल जिल्ह्यातील पानिपत या ऐतिहासिक स्थळी झालेल्या तीन प्रसिद्ध लढाया.
पूर्ण वाचा →भारताची मुख्य भूमी, 8 अंश आणि 4 मिनिटे उत्तर आणि 37 अंश आणि 6 मिनिटे उत्तर अक्षांश दरम्यान पसरलेली आहे . भारताच्या मुख्य भूभागाचा दक्षिणेकडील टोकापासून उत्तरेकडील टोकापर्यंतचा हा विस्तार आहे.
पूर्ण वाचा →भारताची सुमारे 15,200 किमी लांबीची सीमा आहे तर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपसह मुख्य भूभाग किनारपट्टीची एकूण लांबी 7,516.6 किमी आहे, त्यातील मुख्य भूप्रदेश किनारपट्टीची लांबी 5422.6 किलोमीटर आहे तर बेटांच्या प्रदेशाच्या किनारपट्टीची लांबी 2094 किलोमीटर आहे.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →महाराष्ट्रास 720 की. मी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे.
पूर्ण वाचा →गुजरात या राज्यास सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे (१६००km)
पूर्ण वाचा →गुजरात या राज्यास सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे (१६००km).
पूर्ण वाचा →आंध्र प्रदेशला मुख्य भूमीचा दुसरा सर्वात लांब किनारा आहे ज्याची एकूण लांबी 974 किलोमीटर आहे. त्याचा किनारी भाग श्रीकाकुलम जिल्ह्यातील इच्छापुरम ते नेल्लोर जिल्ह्याच्या टाडा दरम्यान पसरलेला आहे.
पूर्ण वाचा →पश्चिमेला अरबी समुद्र , दक्षिणेला हिंदी महासागर आणि अग्नेयेला बंगालचा उपसागर अशा ह्या तीन सागरांमुळे भारतीय किनारपट्टी विकसित झालेली दिसून येते.
पूर्ण वाचा →