नवीन प्रश्न

महाराष्ट्र में तालुके किती? open

महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत, पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.

पूर्ण वाचा →

एका जिल्ह्यात किती तालुके आहेत? open

महाराष्ट्रात एकूण ६ प्रशासकीय विभागातील ३६ जिल्हे मिळून ३५८ तालुके आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त तालुके हे नांदेड (१६) व यवतमाळ (१६) या जिल्ह्यात असून त्यापाठोपाठ, रायगड (१५), नाशिक (१५), जळगाव (१५), चंद्रपूर (१५) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

पूर्ण वाचा →

राज्याभिषेक सोहळा म्हणजे काय? open

राज्याभिषेक म्हणजे काय तर आपल्या रयतेला दिलेला ठाम विश्वास म्हणजे राज्याभिषेक. 'आपला एक त्राता आहे, आपला एक रक्षणकर्ता आहे, आपलं एक तख्त आहे' याची गोरगरीब रयतेला चिरंजीव हमी देणारा तो सुवर्णक्षण म्हणजे राज्यभिषेक. ६ जून १६७४ रोजी झालेला तो शिवराज्याभिषेक

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या वर्षापासून कोणत्या दिनदर्शिकेची सुरुवात केली? open

6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात शिवाजीचा मराठा साम्राज्याचा (हिंदवी स्वराज) राज्याभिषेक झाला. हिंदू कॅलेंडरमध्ये तो 1596 मध्ये ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या 13 व्या दिवशी (त्रयोदशी) होता .

पूर्ण वाचा →

शिवजयंती कधी आहे? open

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा शिवाजी महाराजांनी रचला आणि त्यापुढे जाण्याची कोणाची टाप नाही. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार

पूर्ण वाचा →