लग्न का होत नाही?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →विवाह संस्था ही संस्कृतीस आणि उपसंस्कृतीस अनुलक्षून विविध पद्धतींनी पतिपत्नींमधले जवळकीचे आणि लैंगिक नाते मान्य करते. विवाहामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यास लग्नगाठ म्हणतात. लग्न हे पवित्र बंधन आहे
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →या आठ प्रकारांच्या विवाहातून केवळ ब्रह्म विवाहाला मान्यता आहे बाकीचे विवाह धर्म संमत मानले गेले नाही. तरी पण यातून देव विवाहाला प्राचीन काळात मान्यता प्राप्त होती.
पूर्ण वाचा →ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात सध्या वेगळे वळण घेतलेले दिसून येते. यामध्ये आपल्याला प्रकर्षाने असे जाणवते कि, ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आणि समस्या पुढे आणल्या जात आहेत. त्याचे माध्यम म्हणून कथा, कादंबऱ्या, कविता अश्या काही साहित्य प्रकारांचा वापर केला
पूर्ण वाचा →कुसुमाग्रज यांनी कवी, लेखक, नाटककार कथाकार, कादंबरीकार, व समीक्षक अशा अनेक रूपांत मराठी साहित्यामध्ये अमूल्य असे योगदान दिले. त्यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे परंतू त्यांनी कुसुमाग्रज याच नावाने लेखन केले. कुसुमाग्रज यांना आधुनिक युगाचे कवी म्हणूनही ओळखले जाते.
पूर्ण वाचा →कादंबरी या साहित्यप्रकाराचे जे सर्वसामान्य घटक आहेत, त्यांत कथानक, व्यक्तिचित्रण, शैली, कादंबरीकाराचा दृष्टीकोन इत्यादींचा अंतर्भाव होतो. हे सर्व घटक कादंबरीतील आशयाची एक सुसंगत व अर्थपूर्ण संघटना घडवून आणतात. ही संघटना मुख्यतः कादंबरीकाराच्या उद्दिष्टाचर किंवा दृष्टीकोनावर अवलंबून असते.
पूर्ण वाचा →भारतीय संस्कृतीत गोदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक मंगलकार्यात, संस्कारात, व्रतवैकल्यात, जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक कार्यात गोदान महत्त्वाचं मानलं गेलं आहे
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →