राष्ट्रीय धोरण 2020 नुसार एकात्मिक बीड किती वर्षाची असेल?
4 वर्षे एकात्मिक बी. एड. 2030 पर्यंत पदवी अभ्यासक्रम अध्यापनासाठी किमान पदवी पात्रता असेल.
पूर्ण वाचा →4 वर्षे एकात्मिक बी. एड. 2030 पर्यंत पदवी अभ्यासक्रम अध्यापनासाठी किमान पदवी पात्रता असेल.
पूर्ण वाचा → 34 वर्षानंतर आणि 21 व्या शतकातील पहिली शैक्षणिक सुधारणा 2020 मध्ये करण्यात आली. २९ जुलै, २०२० रोजी विद्यमान भारतीय शिक्षण पद्धतीत अनेक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने मंत्रिमंडळाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मान्यता दिली.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020/ New National
सुधारीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1992 चे अध्यक्ष कोण होते?
सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1992
पी.व्ही. नरसिंह राव सरकारने 1992 मध्ये 1986 च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात बदल केले.
वैशिष्ट्ये
नवीन विशेष शाळा उघडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी
शिक्षणामध्ये संशोधनाची मुख्य भूमिका काय आहे?
ज्ञानविज्ञानाच्या इतर शाखांप्रमाणे शिक्षणशास्त्र ही एक महत्त्वाची शाखा आहे. बदलती सामाजिक परिस्थिती व ज्ञानाच्या रूंदावणाऱ्या कक्षा यांमुळे शिक्षणक्षेत्राच्या सर्व पैलूंवर आणि पातळ्यांवर झपाट्याने बदल घडून येत आहेत. या बदलांबरोबरच उद्भवणाऱ्या नवनवीन समस्यांशी संबंधित मूलभूत
गृहीतक म्हणजे काय?
विज्ञानाच्या क्षेत्रात, मुख्यतः वैज्ञानिक संशोधनात, विविध व विस्कळित अशा वास्तव घटनांचे निरीक्षण केले जाते; पण त्या सर्वांना एकत्र गुंफून त्या सर्वांवरून एखादे सामान्यीकरण करण्यासाठी सुरुवातीपासूनच जी एक मार्गदर्शक आणि निरीक्षणाला व विचाराला वळण, तसेच आकार देणारी अटकळ
संशोधनाच्या पायऱ्या किंवा टप्पे-
संशोधन करताना संशोधकाला वैज्ञानिक पद्धतीने किंवा विशिष्ट नियमानुसार कार्य करावे लागते. कारण संशोधनाच्या माध्यमातून नवीन तथ्ये आणि नवीन विचार शोधले जातात. संशोधन करणे सोपे काम नाही. ते योग्य पद्धतीने करण्यासाठी शिस्त, चिकाटी आणि मेहनतीची आवश्यकता
गृहीतक म्हणजे काय?
क्षेत्रात, मुख्यतः वैज्ञानिक संशोधनात, विविध व विस्कळित अशा वास्तव घटनांचे निरीक्षण केले जाते पण त्या सर्वांना एकत्र गुंफून त्या सर्वांवरून एखादे सामान्यीकरण करण्यासाठी सुरुवातीपासूनच जी एक मार्गदर्शक आणि निरीक्षणाला व विचाराला वळण, तसेच आकार देणारी अटकळ बांधावी
सामाजिक संशोधनातील पद्धती या पुस्तकाचे लेखक कोण होते?
सामाजिक संशोधन पद्धती-डॉ. गुरुनाथ नाडगोंडे लिखित
संशोधन आराखडा म्हणजे काय?
संशोधन आराखडा म्हणजे संपूर्ण संशोधन करण्यासाठी अपेक्षित बाबींची सूत्रबद्ध केलेली मांडणी (रचना) होय.
संशोधन आराखडय़ाच्या पायऱ्या :
उत्तम संशोधनासाठी चांगल्या संशोधन आराखडा आवश्कता असते. चांगल्या आराखड्यासाठी संशोधनामध्ये करावयाच्या सर्व घडामोडीचा (पायऱ्या) अंतर्भाव संशोधन आराखड्यात येणे आवश्यक आहे. संशोधन
संशोधन कसे करावे?
संशोधन आराखडय़ाच्या पायऱ्या
उत्तम संशोधनासाठी चांगल्या संशोधन आराखडा आवश्कता असते. चांगल्या आराखड्यासाठी संशोधनामध्ये करावयाच्या सर्व घडामोडीचा (पायऱ्या) अंतर्भाव संशोधन आराखड्यात येणे आवश्यक आहे. संशोधन आराखडा म्हणजे संपूर्ण संशोधन करण्यासाठी अपेक्षित बाबींची सूत्रबद्ध केलेली मांडणी (रचना) होय.
संशोधन आराखड्यातील पायऱ्या :-
(१)