नवीन प्रश्न
विजयालक्ष्मी पंडित ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या, कालावधी 28 नोव्हें, 1962 ते 08 ऑक्टोबर, 1964.
विजयालक्ष्मी पंडित (पूर्वाश्रमीच्या नेहरू) (जन्म : अलाहाबाद, १८ ऑगस्ट १९००; - डेहराडून, १ डिसेंबर १९९०) या एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी होत्या.[१] त्या महाराष्ट्राच्या
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब गंगाधरराव खेर होते.
कार्यकाळ:
इ.स.१९४७ ते इ.स.१९५२
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व भारताचे पंतप्रधान करतात.कलम ७५ नुसार केवळ पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्री दर्जाचे मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi राज्यसभा हे वरिष्ठ सभाग्रह आहे.राज्यसभेची सदस्यसंख्या २५० असून पैकी २३८ हे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून तर १२ राष्ट्रपतीद्वारा विशेष क्षेत्रातून नेमले जातात. भारतात प्रथमच दुसऱ्या सभागृहाच्य्या स्थापनेची तरतूद २०१८ मधील कायद्यानुसार करण्यात आली आणि १९२१ मध्ये स्थापना करण्यात आली
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi योग्य उत्तर सभापती आहे. सभापती किंवा त्यांच्या अनुपस्थितीत राज्यसभेचे उप-सभापती या बैठकीचे अध्यक्ष असतात, ज्याला सभापती म्हणतात (अनुच्छेद 108) आणि अध्यक्षस्थानी सभापती असतात किंवा त्यांच्या अनुपस्थितीत राज्यसभेचे उपाध्यक्ष असतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi अमित शाह हे विद्यमान गृहमंत्री आहेत.
हे भारतीय जनता पक्षाचे १३वे व विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत.
अमित शहा यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. १९७८ मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रवेश केला. १९९७ सालापासून अहमदाबादमधून गुजरात विधानसभेवर निवडून येत असलेल्या अमित
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi राजनाथ सिंग (लेखनभेद: राजनाथ सिंह) ( १० जुलै १९५१) हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्य व भारताच्या संरक्षणमंत्री विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. भारतीय जनता पक्षाचे दोनवेळा अध्यक्ष व उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले राजनाथ सिंग भाजपमधील सर्वात वरिष्ठ
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi राज्य घटनेतील कलम 75 नुसार पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.
भारताच्या संविधानाच्या ७५ व्या व ८४व्या कलमांनुसार पंतप्रधान बनण्यासाठी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
भारत देशाचे नागरिकत्व
लोकसभा अथवा राज्यसभेचा खासदार. सरकार स्थापनेच्या वेळेला जर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री हे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत आणि राजेश टोपे हे महाराष्ट्राचे विद्यमान आरोग्य मंत्री आहेत.
आरोग्याच्या बाबतीत महाराष्ट्राची कामगिरी विकसित देशांच्या बरोबरीने आहे आणि सहस्राब्दी विकास उद्दिष्टे पूर्ण करण्यात महाराष्ट्र
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला आरोग्य मंत्री राजकुमारी अमृत कौर (Rajkumari Amrit Kaur) होत्या, त्यांनी १९४७ ते १९५७ या काळात आरोग्यमंत्री म्हणून काम पाहिले आणि त्या भारताच्या पहिल्या कॅबिनेट महिला मंत्री होत्या.
पूर्ण वाचा →📂 संचार🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi