आपण श्वास घेत असलेल्या हवेचा 99% भाग कोणते तीन वायू बनवतात?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →यावातावरणात नायट्रोजन (७८.00 %), ऑक्सिजन (२१ %), आरगॉन (०.९ टक्के%), कार्बन डायऑक्साईड (०.०3%), आर्द्रता इतर वायु व घटक ०.०७ इत्यादी घटकांचा समावेश आहे. पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या या मिश्रणास हवा असे म्हणतात.
पूर्ण वाचा →हवेत सामावलेल्या बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात. हे हवेतील बाष्प तापमानावर अवलंबून असते व बाष्प पुरवठा करणाऱ्या जलाशयाच्या स्थान, विस्तारावर वायुभावर अवलंबून असते. या आर्द्रतवर वृष्टी व पाऊस अवलंबून असतात. आर्द्रता नसलेली हवा कोरडी असते.
पूर्ण वाचा →तिसर्या पंचवार्षिक योजनेत 1961-66 मध्ये हरित क्रांतीची संकल्पना मांडण्यात आली.
पूर्ण वाचा →देशातील लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी दर पाच वर्षांनी केंद्र सरकारतर्फे पंचवार्षिक योजना राबवली जाते. भारतातील पंचवार्षिक योजनांमध्ये केंद्रीय एकात्मिक आर्थिक सुधार कार्यक्रम आहे ज्या अंतर्गत समाजातील लोकांच्या विकासाच्या योजनांमध्ये बदल केले जातात.
पूर्ण वाचा →१)इंदिरा महिला योजना. २)माध्यान्ह आहार योजना. ३)महिला समृद्धी योजना. ४)प्रधानमंत्री रोजगार योजना.
पूर्ण वाचा →पहिल्या पंचवार्षिक योजनेत (1951-1956) कृषी विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले
पूर्ण वाचा →दहावी पंचवार्षिक योजना
कालावधी - 2002- 2007. तसेच केरळ मॉडेल विकास योजना.
देशात 13 पंचवार्षिक योजना राबविल्या गेल्या आहेत. ज्याद्वारे सरकारने काही उद्दिष्टे निश्चित केली आहेत आणि त्यानंतर त्या उद्देशाने कार्य केले गेले आहे. या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशाची आर्थिक स्थितीही बरीच सुधारली आहे.
पूर्ण वाचा →नियोजन आयोग ही भारतातील पंचवार्षिक योजना तयार करणारी संस्था होती.
पूर्ण वाचा →