प्रश्नांची यादी

75 व्या वर्धापन दिनाला काय म्हणतात? open

अमृत महोत्सव (Platinum jubilee - प्लॅटीनम जुबली) म्हणजे ७५ वा वर्धापन दिन होय. याला अमृत जयंती किंवा पंताहत्तरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा केला जातो.

पूर्ण वाचा →

नोंदणी विवाह महत्वाचे का आहे? open

विवाहाची नोंदणी करणं हा लग्नाचा कायदेशीर पुरावा आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र अनेक ठिकाणी महत्त्वाचे ठरते. मुलाचा ताबा मिळवणे, विमा दावा, बँकेतील नॉमिनेशन आणि वारसा हक्कासाठी हे प्रमाणपत्र उपयुक्त आहे.

पूर्ण वाचा →

भारतात विवाह नोंदणी महत्त्वाची का आहे? open

भारतात नोंदणीकृत विवाहाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत: जर जोडीदार परदेशात काम करत असेल आणि त्याला त्याच्या जोडीदारासोबत जायचे असेल तर लग्नाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. विवाह प्रमाणपत्र नसताना, परदेशी दूतावास वर्क परमिट देण्यास नकार देतात. पती/पत्नीला मालमत्तेच्या उत्तराधिकाराच्या बाबतीत कायदेशीर कार्यवाही सोपी आहे

पूर्ण वाचा →

मुंबईत कोर्ट मॅरेजची फी किती आहे? open

विवाहाची नोंदणी पुजारीद्वारे केली जाते किंवा ती थेट उप-निबंधक कार्यालयात देखील केली जाऊ शकते . मुंबई शहरात राहणारे ओल्ड कस्टम हाऊसमध्ये विवाह नोंदणी करू शकतात आणि मुंबई उपनगरात राहणारे खार टेलिफोन एक्सचेंज इमारतीत जाऊ शकतात.

पूर्ण वाचा →