मुंबई मध्ये एकूण किती तालुके आहेत?
मुंबई उपनगर जिल्ह्यात 3 तालुके / तहसील म्हणजे अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला आहेत.
पूर्ण वाचा →मुंबई उपनगर जिल्ह्यात 3 तालुके / तहसील म्हणजे अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला आहेत.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत, पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.
पूर्ण वाचा →या पुस्तकात, नॉर्टनने असे नमूद केले आहे की “टिकाऊपणा ही निसर्गाचे मूल्य, भावी पिढ्यांसाठीच्या जबाबदाऱ्या आणि सामाजिक न्याय यासंबंधी प्रश्न निर्माण करणारी मूलभूत नैतिक संकल्पना आहे”. म्हणूनच शाश्वतता तीन मूलभूत स्तंभांमध्ये विभागली गेली आहे: पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक .
पूर्ण वाचा →शाश्वत विकासाच्या पाच स्तंभांद्वारे व्यक्त केला गेला आहे: लोक, ग्रह, समृद्धी, तसेच शांतता आणि भागीदारी .
पूर्ण वाचा →शेतजमिनी, घरे आणि कारखान्यांचा कचरा, सांडपाणी आणि द्रव कचरा नद्या आणि तलावांमध्ये सोडणे . प्लॅस्टिक आणि काच यांसारखा कचरा आणि इतर घनकचरा जलकुंभात टाकणे. प्रदूषक जसे की शिसे, अभ्रक, पेट्रोकेमिकल्स इ.
पूर्ण वाचा →नदी, तलाव, समुद्र इत्यादीं मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व विषारी पदार्थ टाकले जातात. हे पदार्थ पाण्यात प्रवेश केल्यावर त्यात मिसळतात किंवा जसेच्या तसे पाण्याखाली जाऊन बसता. विषारी पदार्थांमुळे पाण्याची गुणवत्ता कमी होते व हे प्रदूषित पाणी पिल्याने अनेक रोग वाढायला लागतात.
पूर्ण वाचा →नदीनाल्यात जनावरे धुणे, औषध फवारणीचे पंप धुणे, वेगवेगळी रसायन पाण्यात सोडणं, कारखान्यांची मळी स्पेंन्ट वॉश डायरेक्ट पाण्यात सोडणं. केमिकलनं माखलेले कपडे – वस्तू पाण्यांत टाकणे. अशा कितीतरी गोष्टींमुळे पाणी गढूळ होत, दुषित होत. रासायनिक खतांचा निचरा होऊन पाणी दुषित होते.
पूर्ण वाचा →शाश्वत विकास म्हणजे भविष्यातील पिढ्यांच्या स्वत:च्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता, वर्तमान गरजा पूर्ण करणारा विकास
पूर्ण वाचा →शाश्वत विकास म्हणजे भविष्यातील पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता सध्याच्या गरजा पूर्ण करणारा विकास.... किंवा पर्यावरणाची हानी न करता किंवा प्रभावित न करता विकास करणे.
पूर्ण वाचा →पर्यावरणशास्त्र हा अनेक विषयांना स्वतः मध्ये सामावुन घेणारा विषय आहे, ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, भूगोल ,तंत्रज्ञान , अर्थशास्त्र , समाजशास्त्र, नीतिशास्त्र, इतिहास, कला यां सारख्या अनेक विषयांचा समावेश पर्यावरण शास्त्रामध्ये होतो.
पूर्ण वाचा →