प्रश्नांची यादी
प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळालाच जबाबदार असतात. याचा अर्थ असा की, मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला 'जबाबदार शासनपद्धती' म्हणतात.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi उबदार महिन्यांत, बाष्पीभवन आणि वाऱ्यामुळे होणारी पाण्याची हानी कमी करण्यासाठी रात्री किंवा पहाटे (सकाळी 3 ते सकाळी 8:00 दरम्यान) पाणी द्यावे. पाण्याच्या ताणाच्या लक्षणांसाठी वनस्पतींचे नियमित निरीक्षण करा जसे की कोमेजलेली, कुरळे किंवा झुकणारी पाने; जुनी पाने पिवळी पडणे किंवा गळणे; किंवा मृत देठ किंवा शाखा.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi जलसिंचन- पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पुरक पाण्याला जलसिंचन असे म्हणतात. भारतातील ४५० जिल्हयांपैकी बागायत क्षेत्र असलेल्या ४४ जिल्हयांमधून देशाच्या अन्नधान्य उत्पादनापैकी ५०% उत्पादन होते. या ४४ जिल्हयांपैकी जास्त सिंचन क्षेत्र असणा-या १४ जिल्हयांत देशाच्या २५% अन्नधान्याचे उत्पादन मिळते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi ठिबकने एकसारख्या प्रमाणात पाणी दिले गेल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने व जलद होते. चढ उतार असणाऱ्या जमिनी ह्या सपाट ठेवता त्या ठिबकने लागवडीखाली आणता येतात. कोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पीके घेऊन उत्पादन घेता येते. ठिबक सिंचनाचा वापर केल्याने जमिनीची धूप थांबते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi सिंचन म्हणजे नलिका, पंप आणि फवारण्यांच्या विविध प्रणालींद्वारे जमिनीत पाण्याचा कृत्रिम वापर . ज्या भागात पाऊस अनियमित असतो किंवा कोरडा असतो किंवा दुष्काळ अपेक्षित असतो अशा ठिकाणी सिंचनाचा वापर केला जातो. सिंचन प्रणालीचे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये संपूर्ण शेताला एकसमान पाणीपुरवठा केला जातो.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. ही वापरताना जमिनीचा दर्जा, पिकांची जात, पिकांचे स्वरूप, बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षात घेऊन नंतर त्यांच्या गरजेनुसार पॉलिथीनच्या नळ्यांचे जाळे पसरतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक सिंचित राज्य (17.6 दशलक्ष हेक्टर) आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 59 views🌐 marathi