ज्वारी किती महिन्यात पिकते?
काढणी ज्वारीचे पीक तयार व्हावयाला सु. पाच महिने लागतात.
पूर्ण वाचा →काढणी ज्वारीचे पीक तयार व्हावयाला सु. पाच महिने लागतात.
पूर्ण वाचा →ज्वारी पूर्ण पिकल्यावर ज्वारीचे धान्य म्हणून वापरतात. तसेच भाजून लाह्या, कण्या व पिठाच्या भाकरी करून खाण्यासाठी वापरले जाते. याचे बी लघवीच्या आजारांवर उपयुक्त असते. तसेच हे एक कामोत्तेजक म्हणूनही कार्य करते.
पूर्ण वाचा →
हैदराबाद येथे राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्र आहे.
वाढत्या हंगामात सर्वकाही व्यवस्थित राहिल्यास, शेतकरी सहसा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये त्यांच्या ज्वारीची कापणी करतात. कापणीपूर्वी झाडे योग्य प्रकारे परिपक्व झाली आहेत याची खात्री करण्यासाठी त्यांना त्यांच्या पिकांवर बारीक लक्ष ठेवावे लागते. शेतकरी विशेषतः धान्यातील आर्द्रतेची पातळी पाहतात.
पूर्ण वाचा →ज्वारीचे पीक मिश्रपीक म्हणून अगर स्वतंत्रपणे घेतात. उत्तर व मध्य भारतात ते तूर, जवस अगर करडईबरोबर आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यांच्या काही भागांत चवळी, तूर, उडीद, मूग, मटकी अगर कुळीथाबरोबर मिश्रपीक म्हणून घेतात.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात प्रामुख्याने सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, यवतमाळ जालना, बीड, परभणी, बुलढाणा
पूर्ण वाचा →प्रतिहेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात प्रामुख्याने सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, यवतमाळ जालना, बीड, परभणी, बुलढाणा इत्यादी जिल्ह्यांत ज्वारीची व बाजरीची भाकरी बनवली जाते.
पूर्ण वाचा →नायट्रोजन हे पिकांसाठी सर्वात महत्वाचे पोषक तत्व आहे, ज्याचा सर्व वाढ, उत्पन्न आणि धान्य-गुणवत्ता-निर्धारण प्रक्रियेवर गतिशील प्रभाव पडतो. अशाप्रकारे, ज्वारीमध्ये नायट्रोजन वापर कार्यक्षमता (NUE) वाढल्याने उच्च उत्पादन आणि उत्तम दर्जाचे धान्य मिळविण्याच्या संधी उपलब्ध होतील
पूर्ण वाचा →135 ते 140 दिवसांत तयार होते
पूर्ण वाचा →