रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?
मुख्यालय: सातारा
पूर्ण वाचा →मुख्यालय: सातारा
पूर्ण वाचा →सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी त्यांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून दिली; म्हणून अनेक विद्वान व बहुजन समाज आदराने आणि प्रेमाने त्यांना कर्मवीर म्हणू लागला. कुंभोज (जि. कोल्हापूर) या खेड्यात पायगोंडा व गंगुबाई या जैन दांपत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला.
पूर्ण वाचा →लक्ष्मीबाई यांच्या बरोबर झाले. त्यावेळी त्यांचे वय १२ वर्षांचे होते. त्यांचे माहेरचे नाव आदाक्का असे होते. त्यांचे माहेर कुंभोजचे. तर माहेरचे आडनाव पाटील होते,
पूर्ण वाचा →उच्च शिक्षणातील खाजगीकरणामध्ये बिगर शासकीय संस्थांचा समावेश होतो. अशा खाजगी संस्थांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतःचा खर्च स्वतः करावा लागतो. खाजगीकरणाच्या संकल्पनेनुसार उच्च शिक्षणातील खाजगीकरणात नफा हा मूळ उद्देश असतो. हा नफा विद्यार्थ्यांकडून शुल्क, देणगी इत्यादींमार्फत मिळविला जातो
पूर्ण वाचा →हा कायदा 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाचा शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवतो आणि प्राथमिक शाळांमधील किमान नियम निर्दिष्ट करतो. यासाठी सर्व खाजगी शाळांनी 25% जागा मुलांसाठी राखीव ठेवल्या पाहिजेत (सार्वजनिक-खाजगी भागीदारी योजनेचा भाग म्हणून राज्याद्वारे परतफेड करणे).
पूर्ण वाचा →1909 मध्ये भाऊराव पाटील यांनी दुधगाव याठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने दुधगाव विद्यार्थी आश्रम सुरू केला.
पूर्ण वाचा →या आश्वासनांची पूर्तता सन १९३५ साली झाली. त्या वर्षी रयत शिक्षण संस्था रजिस्टर केली. वटवृक्ष हे संस्थेचे बोधचिन्ह बनले. सातारा येथे 'सिल्व्हर ज्युबिली रूरल ट्रेनिंग कॉलेज' या नावाने एक ट्रेनिंग कॉलेज भाऊरावांनी सन १९३५ मध्ये सुरु केले.
पूर्ण वाचा →संस्थेच्या तब्बल 739 शाखा असून त्यामध्ये सुमारे 16 हजार 172 कर्मचारी कार्यरत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार संस्थेच्या 438 शाळा (त्यापैकी 26 मुलींच्या शाळा), 17 शेतकी शाळा, 42 महाविद्यालय, 80 वसतीगृह (त्यापैकी 29 मुलींचे वसतीगृह) तसंच 8 आश्रमशाळा आहेत.
पूर्ण वाचा →भाऊराव पाटील यांच्यावर या सुधारणांचा प्रभाव पडला आणि त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. ऑक्टोबर 1919 मध्ये काळे येथे सत्यशोधक समाजाच्या बैठकीत पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
पूर्ण वाचा →वटवृक्ष हे संस्थेचे बोधचिन्ह बनले.
पूर्ण वाचा →