प्रश्नांची यादी

पर्याप्त लोकसंख्या सिद्धांताचे जनक कोण आहे? open

इष्टतम किंवा पर्याप्त लोकसंख्या सिद्धांत (ऑप्टिमम पॉप्युलेशन थिअरी) हा लोकसंख्या सिद्धांताच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. इष्टतम लोकसंख्या सिद्धांत : ह्या संकल्पनेचे मूळ जनक एडविन कॅनन (१८६१–१९३५) हा होता.

पूर्ण वाचा →

2011 च्या जनगणने अहवालानुसार भारतात किती टप्पे लोक खेड्यात राहतात? open

१.२१ अब्ज भारतीयांपैकी ८३३ दशलक्ष (६८.८४%) ग्रामीण भागात राहतात तर ३७७ दशलक्ष लोक शहरी भागात राहतात.

पूर्ण वाचा →

दुसरी हरित क्रांती कधी झाली? open

१९६० मध्ये झालेल्या पहिल्या हरित क्रांतीमुळे देशव्यापी कृषी विस्तार तंत्रज्ञानाचा पाया रचला गेला आणि त्याचबरोबर औद्योगिक प्रगतीची किरणे डोकावू लागली. आज तब्बल ६० वर्षांनी पुन्हा एकदा दुसरी हरित क्रांती सुरू झाली ती २६ नोव्हेंबर पासून. निमित्त ठरले नवीन जाचक कृषी कायदा पूर्ण रद्द करण्यात यावा यासाठी.

पूर्ण वाचा →

आपल्या देशाचे उपराष्ट्रपती कोण आहेत? open

भारताचे 14 वे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेच्या सभापतीपदाची जगदीप धनखड यांनी घेतली शपथ जगदीप धनखड यांनी आज चौदावे उपराष्ट्रपती म्हणून तसेच राज्यसभेच्या सभापतीपदाचा पदभार स्वीकारला.

पूर्ण वाचा →